Breaking News

Daily Archives: January 25, 2025

वडकी येथे लाडक्या आदिवासी विकास मंत्र्याचे जंगी स्वागत

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नवनिर्वाचित चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री ना.प्रा.डॉ.अशोक जी उईके यांचे प्रथम आगमना निमित्य वडकी नगरी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले मंत्री महोदय यांच्या हस्ते मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या स्वागता साठी वेशभूषा करून लेझीम न्यूत्य …

Read More »

शेतीच्या बारमाही पाण्यासाठी 26 जानेवारी पासुन अन्नत्याग आमरण उपोषण

विशेष प्रतिनिधी शिंदखेड :- खडकपूर्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्यां वरील लघुप्रकल्प हे संत चोखामेळा सागरातील अतिरिक्त पाण्याने भरण्यात यावे या मागणीसाठी कैलाश अर्जुनराव नागरे व हन्नान रसुल शेख अन्नत्याग उपोषणाचा इशारा दिलेला आहे, परिसरातील इतर शेतकरीही त्यांना साखळी उपोषणासह देणार आहेत.खडकपुर्णा नदीला मिळण्या-या नद्यांवर असलेले लघुप्रकल्प मलकापूर पांग्रा, केशव शिवणी, असोला, …

Read More »

आरोग्य उपकेंद्र विहिरगांव येथे आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास कार्यक्रम शिबीर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- प.स.राळेगाव अंतर्गत वाढोणा (बा) उपकेंद्र विहिरगाव येथे दी.24/01/2025 रोजी उपकेंद्र विहिरगाव येथे एकात्मिक आदिवाशी विकास प्रकल्प पांढरकवडा जिल्हा यवतमाळ अंतर्गत आदिम जमातीचे सरक्षण तथा विकास कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा करिता गावातील सरपंच चरणदास मेश्राम हे उपस्तित होते. तर बालरोगतज्ञ …

Read More »

चिमूर तालुक्यातील घटना-वाघाने हल्ला करून केले गुराखीस ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विहीरगाव नियत क्षेत्र २ मधील कक्ष क्र, ८५८ मधील जंगलात विहीरगाव येथील गुराख्याला वाघाने ठार मारल्याची घटना आज दिनांक २५ जानेवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार विहीरगाव येथील पाच ते सहा लोकांची गावातील जनावरे चारण्याची एका …

Read More »

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ता.उपाध्यक्ष अश्विन ठाकरे यांचे आमदार राजुभाऊ तोडसाम यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव:- बोरगांव (कडू) येथील अतिक्रमण असलेली जागा भोगवट वर्ग २ मध्ये असल्यामुळे बोरगांव येथील त्या अतिक्रमण धारक लाभार्थ्यांना शासनाच्या कुठल्याच योजनाचा लाभ घेता येत नाही आहे.बोरगांव मधील अतिक्रमनाचे एकूण ३ प्रकरणे आहे ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील ६ महिन्यापासून पाठपुरावा करत आहे परंतु याकडे शासकीय …

Read More »
All Right Reserved