शाळा,पालक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयाने गावाचा चेहरामोहरा बदलवण्याची ताकद : प्रभाकर पिसे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- शाळा ही गावाचा महत्वाचा घटक आहे.शाळेतून जे शिक्षण दिल्या जाते ते सर्वोत्तम असते. माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे आवश्यक असते ते शाळेतून शिकवल्या जाते. शिक्षक सर्वोत्परी प्रयत्न करुन विद्यार्थ्यांचं जीवन घडवत असतात.सांस्कृतिक महोत्सव …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना