Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सूरु करण्याची राज्य शासनाची तयारी

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली माहिती अमरावती:- कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मात्र, आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे. शाळा सुरू करताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण खबरदारी …

Read More »

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील व्याघ्र दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी अटी व शर्थी लागु करण्यात आले आहे. आज ताडोबा व्याप्रकल्पाच्या प्रमुख मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोहुर्ली गेटवरून पहील्याच दिवशी २२ जिप्सी सोडण्यात आली आहे. एका जिप्सीमध्ये सहा ऐवजी आता फक्त चारच …

Read More »

मनीषा वाल्मिकी च्या मारेकऱ्यांना फाशी द्या वंचित बहुजन आघाडी ने केली मागणी.

कॅन्डल मार्च काढून मृतक मनीषा वाल्मीकी ला दिली श्रद्धांजली. नागपुर :- नागपूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या दवलामेटी येथे नागरिकांनमध्ये हाथरस गँगरेप प्रकरणी मारेकरान विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी चे नागपूर जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ वाटकर व पं. स सदस्य सुधिरभाऊ करंजेकर यांचा नेतृत्व परिसरात कॅन्डल मार्च काढून मृतक मनीषा …

Read More »

मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करा- नाना पटोले

केंद्र शासनाकडे निधी मागणीसाठी प्रस्ताव सादर करा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे 500 कोटी रुपयांची पटोले यांची मागणी धर्मदाय दवाखान्याची सेवा कोविड रुग्णांना मिळाली पाहिजे प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याचेउद्देश ठेवून चाचणीची संख्या वाढवा खाजगी दवाखान्यांच्या बिलांवरील नियत्रणासाठी मनपाचा हेल्पलाईन नंबर वापरा नागपूर दि. 3 ऑक्टोबर : कोरोनामुळे बाधित रुग्णांची संख्या …

Read More »

जिल्ह्यात आज 1821 रुग्णांना डिस्चार्ज,876 पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 3 (जिमाका):  जिल्ह्यात आज 1821 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 876 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (80844) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 66998झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11250 आहेत. आज 22मृत्यु झाले असून …

Read More »

बिजेपी पार्षद के पती पुर्व नागपुर भाजपा उपाध्यक्ष देंवेद्र वैद्य गिरफ्तार

प्रतीनीधी / सुनील हिंगणकर  नागपुर :- गडचिरोली क्राईम ब्रांच ने 2.86 करोड की धांधली के मामले मे पुर्व नागपुर के भाजपा उपाध्यक्ष देंवेद्र वैद्य को गिरफ्तार किया है! देवेंद्र वैद्य की पत्नी नागपुर महानगर पालीका मे भाजपा पार्षद होने की भी जानकारी मिली है! प्राप्त जानकारी के अनुसार देवेंद्र वैद्य …

Read More »

चिमूर पोलिसांनी आवळल्या दारू तस्करांच्या मुसक्या

  जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- चिमूर पोलिस पोस्टे हद्दीतील अवैध दारू तस्करांविरुद्ध वेळोवेळी कारवाई करीत असून, काही दारू तस्कर पोलिसांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून अवैध मार्गाने दारू तस्करी करीत असतात, परंतु पो.नि. स्वप्निल धुळे पो.स्टे. चिमूर, व त्याचा पो.स्टाफ वेळोवेळी अवैध दारू तस्करांच्या मूसक्या आवळण्याचे काम करीत …

Read More »

चिमूर पोलिसांची शोधमोहीम सुरू कोरोना रुग्ण झाला पसार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक.०१/१०/२०२० रोजी सर्वत्र कोरोना कोविड – १९ या रोगाची महामारी सुरु असून हा रोग संसर्गजन्य रोग आहे.यामुळे भयावह वातावरण बघावे त्या ठिकाणी पसरले असून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये असलेल्या कोविड सेंटर मधील कॉरनटाईन असलेला एका कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातुन धाव घेत पसार …

Read More »

जिल्ह्यात आज 1513 रुग्णांना डिस्चार्ज,925 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 2 (जिमाका)  जिल्ह्यात आज 1513 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 925 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (79968) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 65177झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 12217 आहेत. आज 28मृत्यु झाले असून …

Read More »

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर, ता. २ : इंग्रजांच्या देशविघातक जुलमी धोरणांना विरोध करण्यासाठी अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग स्वीकारुन १९४२ मध्ये ‘चले जाव’ असे ठणकावून सांगणारे व्यक्तीमत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती तसेच ‘जय जवान जय किसान’ चा नारा देवून भारतीय जनतेच्या मनात राष्ट्रभावना जागृत करुन १९६५ मध्ये भारत – …

Read More »
All Right Reserved