“पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी” “२२ ऑगस्ट रोजी सदर प्रकरणासंदर्भात विस्तृत बैठकीचे आयोजन” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. १९ – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कार्यरत परिचारिका सीमा मेश्राम यांचा योग्य उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत गंभीर बाब असून या घटनेची …
Read More »कलम ३५३ बदलच्या निर्णयाचे प्रहार विनोद उमरे यांच्या कडून स्वागत
नोकरशाही हुकूमशाही कमी होणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे संरक्षण करणारे ३५३ राज्य सरकारने रद्द केले आहे.ही बाब स्वातहार्य आहे या निर्णयाचे प्रहार सेवक विनोद उमरे यांच्या कडून स्वागत करण्यात आले आहे.राज्यातील राजपत्रित अधिकारी कर्मचारी संघटनांनी शासनावर दबाव आणून भारतीय दंड विधान फौजदारी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) …
Read More »खैरी जिल्हा परिषद शाळेत गुणवंत विद्यार्थिनीचे हस्ते झेंडावंदन
विविध वेशभूषासह विद्यार्थ्यांची निघाली रॅली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा स्तुत्य उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मध्ये स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेतील माजी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी कु. तेजस्विनी मारुती वाकडे हीचे हस्ते झेंडावंदन करून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे …
Read More »‘वन नेशन वन प्रॉडक्ट’ अंतर्गत चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर सोवनियर शॉपचे उद्घाटन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : स्थानिक उत्पादित मालाला देशपातळीवर व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना साकारण्यात आली. या अंतर्गत बांबू कारागीर आणि स्वयंसहायता गटामधील महिलांच्या बांबू हस्तकलेला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, महिला …
Read More »गावामध्ये स्मशानभूमी नसेल तर सरपंच व ग्रामसेवक जबाबदार
तातडीने तहसील प्रशासनाशी संपर्क साधा-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर दि. 17 : नागपूर जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये दफनभूमी स्मशानभूमी नसेल तर त्याची जबाबदारी सरपंच आणि ग्रामसेवकाची आहे. अशा सर्व गावाच्या सरपंच व ग्रामसेवकांनी प्रलंबित प्रस्ताव सप्टेंबर महिन्यापर्यंत मार्गी लावावेत असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिले, प्रशासन प्रत्येक गावांमधील …
Read More »गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य आणि धानोरा येथील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे (यवतमाळ) राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील धानोरा जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण जेष्ठ नागरिक तथा गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य हरीदासजी येणोरकर यांच्या हस्ते करण्यात आले, धानोरा जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष संजय कारवटकर हे जेव्हा पासून शाळेचे अध्यक्ष झाले तेव्हा पासून शाळेत आर्मि, सैनिक, शाळेतून प्रथम आलेले विध्यार्थी व आता जेष्ठ नागरिक …
Read More »दहेगाव ग्रामपंचायत चा मनमानी कारभार व इतर तक्रारीबाबत गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी व आमदारांना दिले निवेदन
गावकऱ्यांचा उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राळेगाव तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायत मध्ये मनमानी, भोंगळ कारभार सुरु असून गावातील समस्या कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दहेगाव ग्रामपंचायत ला गावकऱ्यांनी समस्या बाबत अनेकदा तक्रारी केलेल्या आहे त्याचा पाठपुरा सुद्धा केला आहे परंतु त्याचे निराकरण झाले नसून ग्रामपंचायत कार्यालयातील सचिव सतत गैरहजर …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव यामधे सतत दुसऱ्या वर्षी दिला हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी ने सहभाग
लोकमान्य हायस्कूल मध्ये घेतली तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती:-आज दिनांक 13/08/2023 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहे.मागच्या कोरोना काळामध्ये मुलांना अभ्यासक्रमाकडे असलेला गोडवा कमी झाला हे सध्या दिसून येत आहे आणि मोबाईल मध्ये वेळ घालवण्यात मुलं खुश होते या सर्व …
Read More »जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे अखिल भारतीय धम्म ज्ञान परीक्षा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मानवी मूल्यांचा प्रचार-प्रसार व संस्कार करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंथन समिती,नागपूर द्वारा जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा यांचे सहकार्यातून ” अखिल भारतीय धम्म ज्ञान परीक्षाचे आयोजन दि.13 ऑगस्ट रविवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मालेवाडा येथे करण्यात आले होते ही परिक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुद्ध आणि त्यांचा धम्म” या …
Read More »पीक खाल्ले रोह्याने आत्महत्या केली महिलेने
उमरविहीर येथील महिला शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे (जिल्हा यवतमाळ) यवतमाळ:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या उमरविहीर येथे शेतातील कपाशीचे पिक रोह्यांनी खाल्याचे पाहुन संतापाने शेतकरी महीलेने विषप्राशन करुन आत्महत्या केली उमरविहीर येथील शालुबाई उर्फ शालुरंगा अमित्र पवार वय ५० वर्ष रा.उमरविहीर त.राळेगाव ही महिला सकाळी …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना