मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या वेगवेगळ्या कन्टेंटने चर्चेत असलेल्या अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॅार्मवर बहुप्रशंसित मल्याळम भाषेतील ‘खो-खो’ हा चित्रपट मराठी भाषेत प्रिमियरसाठी सज्ज झाला आहे. ‘खो-खो’ हा २०२१ चा मल्याळम भाषेतील क्रिडा विषयवर आधारित चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांसाठी मराठीमध्ये उपलब्ध होणार आहे. ‘खो-खो’ या चित्रपटाची कथा तिरुअनंतपुरममधील माजी अॅथलीट …
Read More »गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि उच्च शिक्षणाच मार्गदर्शन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नेचर फाउंडेशन द्वारा नुकत्याच लागलेल्या 12 वी मधील चिमूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व 12 वी नंतर काय ? यावर शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सत्कार समारंभात कार्यक्रमाचे उद्घाटक जनार्धन केदार ,अध्यक्ष शिक्षक सहकारी पतसंस्था,अध्यक्ष म्हणून निलेश ननावरे , सचिव नेचर फाउंडेशन चे प्रमुख अतिथी …
Read More »पाच जूनला गुणवंतांचा सत्कार समारंभ
कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमीत्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात वृक्ष , जल, वन्यजीव, पुरातण वास्तू संवर्धन या क्षेत्रात चळवळ निर्माण करणारे , ओबीसी समाजाच्या हक्क व अधिकारासाठी झटणारे व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.बबनराव तायवाडे यांचे निकटवर्ती पर्यावरण प्रेमी व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कवडू …
Read More »राकेश जाधव यांनी चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी चिमूर पोलीस ठाणे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदाच्या रिक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. चिमूर पोलीस ठाण्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे हे सेवानिवृत्त झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या पदावर नवीन नियुक्त अधिकारी न आल्याने वरोरा पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस …
Read More »तहसीलदार तुळसीदास कोवे झालेत सेवानिवृत्त – कोवे ठरलेतं एक दिवसीय तहसीलदार
चिमूर तहसील कार्यालयात निरोप समारंभ संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तहसीलदार तुलसीदास कोवे सेवानिवृत्त झाले असून वडसा तहसील कार्यालयचे एक दिवसाचा कार्यभार सांभाळुन ते सेवानिवृत्त झाले, चिमूर तहसील कार्यालयामध्ये त्यांना निरोप देण्यात आला.चिमूर तहसील कार्यालयात मागील पाच वर्षांपासून कार्यरत असलेले नायब तहसीलदार तुलसीदास कोवे यांना दोन महिन्यापूर्वी राज्य सरकार कडून पदोन्नतीचा …
Read More »दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट बंधनकारक
मोटारवाहन कायद्याची कडक अंमलबजावणी होणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 01 : जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात मोटार सायकलस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने जिल्ह्यात दुचाकी मोटारसायकल चालक व त्यांचे मागे बसणाऱ्या चार वर्षावरील सर्व व्यक्तींना मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोटारवाहन कायद्यातील नियमांची जिल्ह्यात …
Read More »कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारीसाठी समिती अनिवार्य
50 हजार रुपयापर्यंत दंडात्मक कार्यवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 01: जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय व खाजगी , आस्थापना मालकांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार “अंतर्गत तक्रार समिती” गठीत करणे अनिवार्य आहे. सदर समिती गठीत करण्याबाबत माहिती …
Read More »जिल्ह्यात 2 व 3 जून रोजी उष्णतेच्या लाटेची शक्यता
विशेष काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 1 जून : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 2 व 3 जून, 2023 रोजी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविलेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी पुढीलप्रमाणे विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने …
Read More »राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठ वे महाअधिवेशन तिरुपती येथे होणार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वें महाअधिवेशन 7आगस्ट 2023 ला तिरुपती येथे होणार असे तिरुपती येथे झालेल्या प्रेस मिट मध्ये डॉ बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे अध्यक्ष बोलत होते या वेळी बिसि वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, आध्रा प्रदेश बिसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शंकर अण्णा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे …
Read More »विद्या गजभे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-सन १९९६ मध्ये इंदौरमधील नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हा पुरस्कार प्रथमता सुरु केला .हा पुररकार दरवर्षी जनसेवेचे विषेश कार्य करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो नानाजी देशमुखांना दिला होता आज हा पुरस्कार प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अशा महिलांना दिला जातो की …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना