Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

अकरा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून परिवाराचे सांत्वन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील चिंधी (माल) येथील एका लहान मुलीला एका विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. कु. अप्सरा विलास सुतार अंदाजे ४:०० वाजताच्या सुमारास गाढ झोपेत असतांना तिला सर्पदंश झाला परंतु त्या वेळी तिला आपल्याला सर्पदंश झाले हे …

Read More »

वडकी पोलीस स्टेशनचा संदेश पूर्ण उपक्रम

आक्सिजन पूरक वृक्षांची लागवड करून जोपासाला पर्यावरणाचा समतोल प्रत्येकानी घरी,शेतात किमान एक झाड तरी लावावे ठाणेदार -विजय महाले तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव तालुक्यात येणाऱ्या वडकी पोलिस स्टेशन मध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीचे विशेष महत्त्व असून पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन मध्ये स्टेशनचे कार्य …

Read More »

शेतकरी सांगतो आपबीती-पावसाने केली बरबादी

खैरी ,बोरी,दापोरा शेतशिवारातील वास्तव तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या खैरी, परिसरात काल दिवस भर आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पिकांसोबतच अनेक शेतकऱ्यांची पुराच्या पाण्याने शेतजमिनी खरडून त्याचा मातवा दुसऱ्या शेतातील पिकावर जाऊन बसला आहे. शेतांना नाल्याचे स्वरूप आले असून ही शेती पुन्हा तयार करण्यासाठी …

Read More »

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने केळापुर तहसीलदार यांना निवेदन

एकाच वेळी पत्रकार संघ,कामगार संघ.शेतकरी संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-मंगळवार दिनांक १८/०७/२०२३ रोजी केळापुर येथील तहसीलदार इंगळे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या आदेशनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण …

Read More »

चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी मिळावी

आमदार कपिल पाटील यांचा विधानपरिषदेत तारांकित प्रश्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट एक्स्तर वेतनश्रेणी मिळण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला.अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. शिक्षक भारतीने अनेकदा ही मागणी शासनाकडे केली आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक …

Read More »

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या बाम्हणगाव येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ऋषीं किसन देवतळे वय वर्ष ६० असून ठार झाले असून बाम्हणगांव येथील रहिवासी आहे.हि घटना बफर क्षेत्रात घडली आहे.मृतकाचे प्रेत शवविच्छेदन करीता चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. सध्या …

Read More »

अतिवृष्टीमुळे 19 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निर्गमित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : चंद्रपूर जिल्ह्यात 18 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार दिनांक 18 आणि 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा …

Read More »

सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची असणारी अपुरी संख्या चिंताजनक

“संजय कारवटकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धानोरा तथा राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघटना जिल्हाउपाध्यक्ष यवतमाळ यांचे प्रतिपादन” तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची असणारी अपूरी संख्या असने चिंताजनक आहे,जिल्हा परिषद शाळेत गोरगरिबांचे मुले शिकतात मोठ्यांचे मुले कॉन्व्हेंट मध्ये शिकतात त्यांना गरिबांच्या मुलांचे काहिही देणेघेणे नसतात राजकारणी …

Read More »

शेतकऱ्यांकडूनcscसंचालक यांनी जास्त पैसे घ्याल तर याद राखा-विनोद उमरे

पिक विमा फक्त एक रुपयात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी यांनी कापूस सोयाबीन तुर पिकांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा काढून घ्यावा असे आव्हान प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे.शेतकरी दरवर्षी पिकविमा काढायला विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रक्कम भरून विमा काढला जात …

Read More »

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्वरीत लाभार्थ्यांना द्या – युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांची मागणी

मागील दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांचा खात्यांमध्ये जमा नाही झाले आहेत योजनेचे पैसे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सन १९८० मध्ये सुरू झालेल्या संजय गांधी निराधार योजनेत निराधार,वृध्द व्यक्ती,अंध,अपंग,शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती,विधवा,अत्याचारित महिला,घटस्फोटीत महिला,अनाथ मुले,तृतीयपंथी व परितक्ता यांना अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने ही योजना त्यावेळेस असलेल्या काँग्रेस सरकारने सुरू केली होती. परंतु मागील …

Read More »
All Right Reserved